मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

दीपक जाधव राष्ट्रवादीत प्रवेश करून स्वगृही परतले,दीपक जाधव ला राष्ट्रवादीत प्रवेश देणारे किंगमेकर दादा-मामा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, समवेत दीपक जाधव, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, व बाळासाहेब ढवळे दिसत आहेत.. इंदापूर:- जाधव स्वगृही परतणार इंदापूर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले , इंदापूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे व वरकुटे खुर्दचे सरपंच बापूराव शेंडे , अॅड . बाळासाहेब पाटील हे इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गळाला लागल्यानंतर आणखी यांच्या चारचाकीत बसूनच इंदापूर नगर परिषदेच्या आढावा बैठकीला उपस्थिती लावली . यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे , कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, बाळासाहेब ढवळे,आदी उपस्थित होते . आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत होणारे इन्कमिंग आणि भाजपमधून होणारे आउटगोइंग हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे . त्यामुळे अत्यंत वेगवा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप इंदापूर-नवीन पिढीच्या महिलांमध्ये आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे आजची महिला ही सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. त्यामुळे समाजामध्ये महिलांविषयी आदरभाव वाढला आहे .पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात आज महिलांचे मोठ्या मनाने कौतुक करताना दिसत आहे, असे प्रतिपादन शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील सदस्या, सोलापूर जिल्हा परिषद यांनी ताहेरा फाउंडेशनच्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. ताहेरा फाउंडेशन अकलूज यांच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व गरजूंना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात तस्लिम आतार हिने कुरानच्या पवित्र आयत पठणाने केली. फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकर तांबोळी यांनी प्रास्ताविक करताना फाउंडेशनने राबवलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली व फाउंडेशनला सहकार्य करणाऱ्या वर्गणीदारांचे आभार मानले. कर्तुत्ववान महिला मध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, घरगुती कुटीर उद्योग करणाऱ्या महिला यांचा सन्मान शितल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह द...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

श्री.प्रदीपदादा गारटकर यांचा ५९ वा वाढदिव धुमधडाक्यात साजरा इंदापूर:- तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी,इंदापूर शहराचे भाग्यविधाते व मनमिळाऊ,कुशल संघटक,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री.प्रदीपदादा गारटकर यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा,देताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष इंदापूर, वसंतराव आरडे सरचिटणीस राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टी पुणे जिल्हा,, अमोलशेठ भिसे,माजी जिल्हापरिषद सदस्य, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी बोलताना महारूद्र पाटील मा.तालुकाध्यक्ष म्हणाले की, प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शना तून इंदापुर शहराचा कायापालट झाला आहे,भावी काळात प्रदीप गारटकर यांना अनेक मोठे पद मिळावे आसेही पाटील म्हणाले, या वेळी जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे म्हणाले की, इच्छा शक्ती प्रभळ आसेल तर अवघड काहीच वाटत नाही, गारटकर दादा ला शंभर वर्षे आयुष्य लाभो, हीच प्रार्थना म्हणून शुभेच्छा दिल्या, हा कार्यक्रम महारूद्र पाटील यांच्या भव्य कार्यालयात पार पडला.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष,प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वा वाढदिवस इंदापुर येथील साठे नगर येथे मोठ्या उत्साहात साजरा.-दादासाहेब सोनवणे   इंदापूर:-मा.प्रदीपदादा गारटकर यांचा 59 वाढदिवसानिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे (पाणपोई )चे उद्धाटन मा.प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालयास (UPSE,MPSE,पोलीस भरती,सवांतर)अशा विवीध पुस्तकांचा संच भेट देण्यात आला._   _यावेळी मा.नगराध्दक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष. धनंजय बाब्रस,शहर अध्यक्ष. बाळासाहेब ढवळे,मा.शहर अध्यक्ष अनिल राऊत,मा.उपनगराध्यक्ष. राजेश शिंदे,दिलिप शिंदे,निखिल बाब्रस,मा.नगरसेवक.राजेंन्र्द चौगुले,वसिम बागवान,ललेंन्र्द शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उमेश ढावरे,सा.न्याय अध्यक्ष शुभम मखरे,कार्याध्यक्ष मयुर ढावरे,पप्पु शेख,रनजित ढावरे,देविदास शिंदे,सतिष भाऊ सागर,बापु ढावरे,शिवाजी मखरे,बापु आडसुळ,पप्पु आडसुळ,चंदू आडसुळ,ज्ञानेश्वर सोनवणे,सोमनाथ खंडाळे,संजय खंडाळे,बाळासाहेब ढावरे,अनिल ढावरे,बापुसाहेब मखरे,जना खरे,बापु मखर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

नवनाथ रणखांबे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्रदान    इंदापूर:-  नवनाथ रणखांबे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल  जागतिक आंबेडकरवादी  साहित्य महामंडळाच्यावतीने   दीक्षाभूमी , नागपूर  येथील ऑडिटोरियम सभागृहात  दुपारी १२ वाजता  प्रमुख अतिथी भंते नागार्जून सुरई ससाई ( अध्यक्ष, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती) यांच्या हस्ते    डॉ. बाबासाहेब आंबेडकर  राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार  नवनाथ रणखांबे  यांना देऊन गौरविण्यात आले आहे.   जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा  वर्धापन दिन ,पुरस्कार वितरण समारंभ , ग्रंथ प्रकाशन  व सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. यावेळी प्रा. दीपककुमार खोब्रागडे  ( अध्यक्ष , जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळ) , उदघाटन  डॉ. चंद्रशेखर मेश्राम ( आंतरराष्ट्रीय मेंदूरोग तज्ञ),   डॉ.रवींद्र तिरपुडे (कार्यवाह)   डॉ. गोविंदराव कांबळे ( कार्याध्यक्ष)  ,  सुजित मुरमाडे ( सरचिटणीस ) ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  वसंत माळुंजकर यांच्या वाढदिवस बाब्रस मळ्यात धुमधडाक्यात साजरा  इंदापूर:रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व आमचे सहकारी मित्र ( आर्किटेक्चर) श्री.वसंतराव माळुजकर यांचा वाढदिवस धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार यांचे वतीने बाब्रस मळा येथे साजरा करण्यात आला.              यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, रामदास चौगुले,  ज्ञानेश्वर चौगुले, निखिल बाब्रस, मनोज पवार, मनोज भापकर, अनिल चव्हाण, विवेक चौगुले, माऊली वाघमोडे, दिलीप शिंदे, लक्ष्मण घुगे, रमेश बनसोडे, बापू भिसे, गणपत गवळी इ. बहुसंख्येने उपस्थित होते.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

राज्यमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन धुमधडाक्यात सुरू   इंदापूर, : इंदापूर तालुक्यातील अपवाद वगळून सर्वच रस्ते व विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्याकडून होत आहे. राज्यमंत्र्यांनी इंदापूरकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला. दि.२७ मार्च २०२२ रोजी काटी, रेडा, रेडणी, निरा – भीमा सहकारी साखर कारखाना- काटी रस्ता ,काटी ओढ्यावरील पुल व गिरवी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्यमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते होणार आहे. ही कामे सुमारे २० कोटींची कामे आहेत. यामुळे राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील सर्वच रस्ते एकमेकांना जोडण्याचे निश्चित केले आहे. कारण रस्त्यांचा विकास हाच तालुक्यांचा विकासाचा मार्ग आहे, असे  मत राज्यमंत्र्यांचे आहे. कारण रस्ते चांगले असतील तर शेतकरी, व्यापारी, कारखाने, सामान्य नागरिक तसेच पर्यटक स्वतःचा विकास करतील व राज्यमार्ग  उत्तम असतील तर तालुक्याची विकासाची नाळ जिल्हा, राज्य व देश यांच्याबरोबर जोडली जा...