मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

LAXMI VAIBHAV NEWS, SHIVSRUSTHINEWS

Maharashtra Day: Remembrance Day of the martyrs who sacrificed their lives *   Indapur:Maharashtra Day is celebrated as the formation day of the state of Maharashtra.  Maharashtra was formed on May 1, 1960.  On this day, 105 martyrs who sacrificed their lives for the formation of Maharashtra state are commemorated.  November 21  On 1956, there was an atmosphere of tension in the vicinity of Flora Fountain as the State Reconstruction Commission refused to give Mumbai to Maharashtra.  This decision was being protested in small meetings everywhere.  In this context, a huge march of workers was planned to come to the square in front of Flora Fountain to protest against the government.  Huge crowds gathered at the Flora Fountain announcing the thunderstorm.  The front was lathicharged to disperse using police force.  However, due to the persistent satyagrahis, the police failed and the police were ordered to open fire.  There...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मातंग एकता आंदोलनचे वातीने मोफत आन्नधान्य व किराणा वाटप टेंभुर्णी : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे यामुळे सर्वसामान्यांचे रोजगार बंद झालेले आहेत यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना संकटाला जावे लागत याची गरज ओळखून  मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा यांचे वतीने टेंभुर्णी येथील समाजातील गरजू कुटुंबांना मोफत अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप टेंभुर्णी  पोलीस स्टेशनचे सपोनि राजेंद्र मगदुम म मंडल अधिकारी मनिषा लकडे यांचे उपस्थितीत करण्यात आले.  लॉकडाऊनमुळे सर्व रोजगार बंद असलेने समाजातील  अनेक सामान्य कुटुंबांना अन्नधान्याची अडचण निर्माण होऊ लागली आहे यामुळे सोलापूर जिल्हा मातंग एकता आंदोलनचे आध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांनी गहु,तांदुळ,साखर,तेल,चहापावडर आदी वास्तूचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.यावेळी बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे,मातंग एकता आंदोलनचे शहराध्यक्ष  सुनिल जगताप. ,युवक शहराध्यक्ष    राहुल जगताप,महिला शहराध्यक्ष- शोभा जगताप,गणेश फरड,संतोष सोनवणे,अजिक्य सांगितराव,सचिन जगताप,सुधीर कांबळे,सचिन ज...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महाराष्ट्र दिन : आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण दिन* महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०५ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. २१ नोव्हेंबर इ.स. १९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. यामुळे सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संदर्भातच कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. प्रचंड जनसमुदाय गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांना अपयश हाती आले आणि त्यामुळे पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

सोनाई प्रतिष्ठान व प्रविण (भैय्या)माने यांच्या वतीने हिंगणगाव येथे गोरगरीब जनतेला शंभर किटचे वाटप    सोनाई प्रतिष्ठान व प्रविण (भैय्या)माने यांच्या वतीने हिंगणगाव येथे गोरगरीब जनतेला शंभर किटचे वाटप इंदापुर:कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी,.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे ,त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, पत्रकार, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..सामाजिक बा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त अनाथ मुलांना भोजन गोरगरीब लोकांना धान्य व कोरोना या महामारी लढाईसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रशासनाचे आभार :-प्रदीप पवार इंदापुर: युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त अनाथ मुलांना भोजन गोरगरीब लोकांना धान्य व कोरोना या महामारी लढाईसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रशासनाचे आभार :-प्रदीप पवार श्री सद्गुरू  दत्त  धार्मिक  एवम  पारमार्थिक ट्रस्ट इंदोर युवा राष्ट्रसंत उदयसिंह  देशमुख उर्फ भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त सूर्योदय परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालकाश्रम इंदापूर (आयटीआय च्या पाठीमागे) येथील 50 विद्यार्थ्याँना भारतीय जेवण व उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले  सूर्योदय परिवाराचे श्री सतीश कस्तुरे, प्रदीप पवार मेजर विलासराव गाढवे, धनंजय कळमकर यांनी अन्नदान भोजन दिले व बिस्किटे खाऊवाटप श्री रवींद्र माने व श्री संभाजी गायकवाड सर यांनी केले हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून त्यांना आरोग्य संदेश  बहुउद्देशीय समाज सेवा ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

धोका टळला! पृथ्वीच्या जवळून गेला क्षुद्रग्रह ! दिल्ली (शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्त सेवा इंदापुर ) गेल्या अनेक दिवसांपासून नासाने दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या जवळून क्षुद्रग्रह जाणार होता. दिलेली माहिती अशी की २९ एप्रिलच्या आसपास पृथ्वीच्या अगदी जवळून क्षुद्रग्रह नावाचा एक ग्रह जाणार होता. मात्र धोका टळला असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ५.३० च्या आसपास हा ग्रह पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या ग्रह अत्यंत वेगाने गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेलेल्या ग्रहाचा आकारमान खूप मोठा आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. हा ग्रह पृथ्वीपासून दुरून जावा यासाठी शास्त्रज्ञ काम करत होते. त्यांच्या प्रयत्नाला खूप मोठं यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

द्राक्ष बागायतदारांना शासनाने मदत करावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी करणार आ.यशवंत(तात्या)माने इंदापूर:(शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्तसेवा इंदापुर)द्राक्षे बागायत दारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्यातील लाखो हेक्टर द्राक्ष पिके मातीमोल झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. तोडायला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहेत किंवा वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष बागायतदारांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करून विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले. यावेळी बोलताना माने म्हणाले की द्राक्षांपासून व मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र इंदापूर आणि मोहोळ तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतक-्यांचे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात अनेक  भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी ए...

Laxmi vaibhav news, Shivsrusthinews

Sardewadi in Indapur taluka becomes Tolanaka, death trap No protection to escape from corona virus  Indapur: Sardewadi in the taluka has become Tolanaka, a death trap. There is no protection against the corona virus. The effects of the corona are being felt all over the world.  Many developed countries have also been affected by this  No cure has been found for the virus, so the only solution is for citizens to stay out of the house.  Many countries have locked down the Prime Minister of India Narendra Modi. Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar, Health Minister Rajesh Tope have also appealed to the people not to go out of the house and co-operatives.  Appreciate those who are working day and night  That is a little bit. Sardewadi Tolanaka on Pune Solapur Road has now become a death trap, because from here there will always be a train, the workers there come in contact with a new person. These workers.  Being fro...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका बनला, मृत्यू चा सापळा कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी कोणतीही सुरक्षा नाही इंदापुर :तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका बनला, मृत्यू चा सापळा कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी कोणतीही सुरक्षा नाही ,कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहेआपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी .राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे,  यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  251 मास्क आणि हॅन्डग्लोज चे वाटप; इंदापूर(लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वच सामजिक क्षेत्रातील प्रतिष्ठान, तसेच संस्था आपापल्या प्रमाणे सामजिक कार्य करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशनला  लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन व श्री.शिवशंभो चाँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पोलीस कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी दिवस रात्र एक करत आपली ड्युटी बजावत असताना 251 कापडी मास्क व रबरी हॅन्डग्लोज चे वाटप करण्यात आले. हे मास्क इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन चे आभार मानले. सामजिक बांधिलकी जपत हे कापडी मास्क व रबरी हॅन्डग्लोज इंदापूर नगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नाकाबंदी वरती तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हातात हे पोच करण्यात आले. त्यांनीही आभार मानले.  सहा. पोलीस निरीक्षक बी. एन. लातुरे, ठाणे अंमलदार अरुण रासकर, शंकर वाघमारे, आरने, पो...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांना अभिवादन इंदापूर येथील स्वातंत्र्यसेनानी वै.ह.भ.प. नारायणदास (बप्पा ) रामदास शहा यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त इंदापुरातील अनेक नागरिक, विविध संस्थेने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमातून अभिवादन केले.      महात्मा गांधी यांच्या आचार-विचार यांना प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणदास शहा यांनी आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबला होता.समाजसेवेचे व्रत कायम अंगीकृत करत बप्पा यांनी स्वातंत्र्यवीरांना मदत ते शैक्षणिक संस्थेची उभारणी यासारख्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले.     श्री. नारायणदास रामदास सेवक सहकारी पतसंस्था मर्या.इंदापूर यांच्या माध्यमातुन दरवर्षी प्रशालेमध्ये पूण्यस्मरण केले जाते. विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले जात असते. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमातून अनेक नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या कार्याचे स्मरण केले.      गोकुळदास (भाई) शहा, मुकुंद शहा,भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा या...

Laxmi vaibhav news Shivsrusthi news

Distribution of sanitizer to Ashavarkar at Hingangaon            The effects of the corona are being felt all over the world and the number of patients is rapidly increasing from one person to many people. Currently, millions of people are infected with the disease and thousands are dying in the developed countries.  The only question is not to leave the house  Yay is still there though  Many countries are locked down. Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar have also appealed to the people not to go out of the house and cooperate. Similarly, the state government is taking various measures. Doctors and health workers are working day and night.  Now Thane police officer has gone from Pune Solapur Road  And Corona Positive sure asalyaci, it has sent to test some of the police is awaiting their report.  Kati-Vadapuri Dist.  W. Member Abhijeet Tambile was speaking at a function to distr...

Laxmi vaibhav news Shivsrusthi news

Laws for man, why people for law, police for humanity? She wanted to kill the living  Indapur: Hanaka has become a death trap as police and regional transport department officials at the Akluj border checkpoint on the Indapur-Akluj state highway are trying to file a case of obstruction of public works, doctors, patients and journalists.  If the relatives of the patients show the vehicle pass of the Pune Rural Superintendent of Police at this check post, it is not noticed. On the contrary, they have to beg for hours in front of their relatives to save their lives, even though they have to cry, their hearts do not break.  As a result, three people have died this week.  Indapur and Akluj have a long history of trade, health, agriculture and co-operative sugar factories.  Since medical facilities are more available in Akluj than in Indapur, Indapurkars have been giving priority to Akluj for many years.  However, due to the corona curfew, the people...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

माणसासाठी कायदे का कायद्यासाठी माणसे, पोलिसांची माणुसकी लोप पावली का ? जिवंत माणसे जगवायची का ती मरू द्यायची . इंदापूर - अकलूज तपासणी नाक्या वर आपल्या वडिलांच्या प्राणांची भीक मागताना रडताना भोडणी येथील आण्णा गोसावी इंदापुर (लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर )कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी घोषित संचार -बंदीत इंदापूर अकलूज राज्य मार्गावरील अकलूज हद्दीतील पोलीस तपासणी नाक्या वरील पोलीस व प्रादेशिक परिवहनविभागाचे अधिकारी जनता, डॉक्टर, रुग्ण,पत्रकारांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दम देत असल्याने हानाका मृत्यूचा सापळा बनला आहे. या तपासणी नाक्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा वाहन पास दाखवलातर त्याची दखल घेतली जात नाही, याउलट त्यांना आपल्या नातेवाईकांचा जीव वाचविण्या साठी त्यांच्यासमोर केविलवाणा चेहरा करून तासनतास प्राणांची भीक मागावीलागते,रडावे लागते तरी सुद्धा त्यांच्या हृदयास पाझरफुटत नाही. त्यामुळे या आठवड्यात तीन जणांना मृत्यू आला आहे. इंदापूर व अकलूजचे व्यापार,आरोग्य,शेती, सहकारी साखर कारखाने यामुळेपहिल्याप...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हिंगणगाव येथे आशावर्करांना सेनिटाझरचे वाटप आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे काम कवतुक पात्र सरपंच रमेश देवकर    इंदापुर तालुक्यातील व उजनी धरणा शेजारील हिंगणगाव येथे आशावर्करांना सेनिटाझरचे वाटप करण्यात आले,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार करण्यात आला,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्यासाठी देवदूत:-जि. प. सदस्य अभिजीत तांबिले म्हणाले कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्र...

Laxmi vaibhav news, Shivsrusthi news

No corona virus patient will be found in Indapur. Ankita Mukund Shah.  Indapur, (Lakshmi Vaibhav News, Shivsrushti News News Service)  7 corona infected patients in neighboring Baramati taluka of Indapur taluka  The city of Indapur, even when frightened by the discovery  And the taluka is still free of corona.  His credit  Minister of State for General Administration Dattatraya Bharane,  As per the instructions and guidance of Tehsildar Sonali Metkari and Hon'ble Harshwardhan Patil,  Chairman Pushpatai Redke, Group Development Officer  Mrs. Vijaykumar Parit, Mayor of Indapur Municipality  Ankita Shah,  Chief Officer Dr.  Pradip Thengal, Taluka Medical  Officer Dr.  Surekha Pol, Sub-District Hospital  Medical Superintendent Dr.  Rajendra More, Inspector of Police  Narayan Sarangkar, Assistant Inspector of Police Dilip  Pawar and Jeevan Mane,  Department of Public Works  Taluka ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जनतेच्या रक्षणासाठी पुन्हा वर्दी घालुन लढण्यासाठी इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक तयार इंदापुर:जनतेच्या रक्षणासाठी पुन्हा वर्दी घालुन लढण्यासाठी  इंदापूर तालुक्यातील माजी सैनिक तयार  भारत देशासाठी जे सैनिक आपली जीवाची बाजी लावून हमेशा लढत राहणारे सैनिक आज पुन्हा  कोरेना सारख्या बिमारीवर ती जनतेला सहकार्य करण्यासाठी व जनतेच्या रक्षणासाठी पुन्हा वर्दी घालुन लढण्यासाठी तयार आहेत तरी इंदापूर तालुक्यातील माजी सैनिकांना कळवण्यात येते की ज्यांचे वय 50 वर्ष च्या आत आहे व व तंदुरुस्त आहेत अशा माझी सैनिकांनी जय हिंद  माजी सैनिक संघटना इंदापूर संघटनेचे सचिव मेजर रविराज पवार यांच्याशी संपर्क साधावा व आपला फोन नंबर व ॲड्रेस व आय कार्ड फोटो त्यांच्याकडे देण्यात यावा ही यादी पोलीस कमिशनर साहेब यांच्याकडे दिली जाणार आहे आपण सर्वांनी देशसेवेसाठी आपलं आयुष्य पूर्णपणे वाहून दिलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा भारत मातेसाठी एकत्र लढाईत सामिल होऊया....

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मोबाईल रिचार्ज दुकाने, ब्रेड फॅक्टरी आणि पीठ गिरणी, इलेक्ट्रॉनिक फॅन आणि शालेय पुस्तकांच्या विक्रीस परवानगी नवी दिल्ली | गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 2.0 च्या दृष्टीने सूट मर्यादा वाढविली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता प्रीपेड मोबाइल रिचार्ज दुकाने, ब्रेड फॅक्टरी आणि पीठ गिरणी, इलेक्ट्रॉनिक फॅन आणि शालेय पुस्तकांच्या विक्रीसही परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिलेल्या माहितीनुसार, शहरी भागात लॉकडाऊन दरम्यान अन्न प्रक्रिया उद्योग, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया युनिट्स, पीठ आणि डाळी गिरण्या इ. चालविण्यास परवानगी दिली जाईल. तसेच, कृषी आणि फलोत्पादनाशी संबंधित संशोधन केंद्रे, बियाणे आणि बागायती उत्पादनांसाठी चाचणी केंद्रे देखील कार्य करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वानुसार, मधमाशी, पोळे, मध आणि इतर उत्पादने राज्यात किंवा एका राज्यातून दुसर्‍या राज्यात घेण्यासही परवानगी आहे. शालेय मुलांच्या पुस्तकांची दुकान आणि इलेक्ट्रिक फॅन शॉप उघडण्यास परवानगी आहे. पीठ व मसूर, ब्रेड फॅक्टरी यांनाही सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत जारी केलेल्या मा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

घरोघरी वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध उठविण्यास परिषदेस यश- हाजी एम डी शेख. .इंदापूर:अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मागणीची दखल घेवून वृत्तपत्र वितरणावर शासनाने घातलेले निर्बंध मुख्य सचिवांकडून मागे घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांनी शिवसृष्टी न्युज व लक्ष्मी वैभव न्युज यांच्या प्रतिनिधींना दिली. श्री शेख पुढे म्हणाले, वृत्तपत्रे ही भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून घरोघरी वृत्तपत्र वितरणावर घातलेले निर्बंध राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दि. 21 एप्रिल रोजी आदेशाव्दारे माघारी घेतला आहे . वृत्तपत्र वितरणावर घातलेले निर्बंध माघारी घेण्याबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने थेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना ई-मेल करून निवेदनाद्वारे निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीस अखेर यश प्राप्त झाल्याने वृत्त पत्र व्यवसाय तसेच वाचकांनादिलासामिळाला आहे. वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा फैलाव होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) स्पष्ट केले असताना अचानक घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा अजब निर्णय राज्याचे मुख्य सचिव अजोय मे...