मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर: युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त अनाथ मुलांना भोजन गोरगरीब लोकांना धान्य व कोरोना या महामारी लढाईसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रशासनाचे आभार :-प्रदीप पवार श्री सद्गुरू  दत्त  धार्मिक  एवम  पारमार्थिक ट्रस्ट इंदोर युवा राष्ट्रसंत उदयसिंह  देशमुख उर्फ भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त सूर्योदय परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालकाश्रम इंदापूर (आयटीआय च्या पाठीमागे) येथील 50 विद्यार्थ्याँना भारतीय जेवण व उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले 
सूर्योदय परिवाराचे श्री सतीश कस्तुरे, प्रदीप पवार मेजर विलासराव गाढवे, धनंजय कळमकर यांनी अन्नदान भोजन दिले व बिस्किटे खाऊवाटप श्री रवींद्र माने व श्री संभाजी गायकवाड सर यांनी केले हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून त्यांना आरोग्य संदेश 
बहुउद्देशीय समाज सेवा केंद्राचे सहकार्य लाभले यावेळी माऊली बालकाश्रम चे व्यवस्थापक सुशील शेतकर सर उपस्थित होते तसेच निमगाव केतकी (तालुका इंदापूर )येथील गणेश नागरी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर पवार यांनी भय्यूजी महाराज जन्म जयंती निमित्त हातावर पोट असलेल्या गरीब शेकडो 
नागरिकांना मोफत धान्य व साहित्य वाटप निमगाव येथे करण्यात आले. यावेळी सूर्योदय परिवाराचे सेवक प्रदीप पवार म्हणालेआज आपल्या भारत माते वर मोठे संकटआहे म्हणजे कोरोना चा  नव्याने जन्म झाला आहे चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात नवीन दिशा व आपल्यात बदल होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आज कोरोना या महामारी मुळे काहीतरी चांगला बदल घडावा 
माणुसकीचे दर्शन घडावे माणसातला माणूस जागा व्हावा यासाठी आज माननीय भारत मातेचे पंतप्रधान साहेब मुख्यमंत्री साहेब महसूल विभागीय कर्मचारी डॉक्टर नर्स जिल्हा परिषद कर्मचारी आरोग्य विभाग नगरपरिषद महानगरपालिका व आरोग्य विभाग कर्मचारी रक्तदान शिबीर राबवणारे समाज सेवाभावी संस्था निस्वार्थ भारत मातेच्या सेवेसाठी माजी सैनिक "सदरक्षणाय खलनिग्रहणाय "हे ब्रीदवाक्य पालन 
करणारे आमचे पोलीस प्रशासन व अन्यायाविरुद्ध न्याय मिळविण्यासाठी निस्वार्थ अहोरात्र मेहनत करणारे आपले सर्व पत्रकार बांधव व रिपोर्टर्स प्रसार माध्यमे यातून या कोरोना च्या महामारी मुळे आज हा बदल व माणुसकीचे दर्शन झाले असाच कायमस्वरूपी ही असे चांगले काम करत राहिले तर आज  भारत मातेचे नाव सुजलाम सुफलाम होईल 
यासाठी प्रशासनाला सहकार्य करा सूचनांचे पालन करा तसेच सर्व समाज बांधवांची व नागरिकांची जबाबदारी आहे. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा "याप्रमाणे सर्व सेवा करणारे हे माणसातले खरे देव माणूस आहेत
त्या सेवेतच खरा परमेश्वर आहे या कोरोनाच्या  महामारी लढाईसाठी वरील सर्व भारत मातेच्या सेवे करांचे परमपूज्य भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर शाखा इंदापूर,


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते