मुख्य सामग्रीवर वगळा

कायदे सर्वांनाच सारखे ! कल्याण RTO च्या गाडीचा इन्शुरन्स 3महीने आधी संपला मग यांना फाईन का नाही ?

मुंबई प्रतीनीधी : (सतिश पाटील) कल्याण मध्ये एका तरुणाने आरटीओ अधिकाऱ्यांची गाडी थांबवून जाब विचारला हा प्रत्येकाला भारतीय संविधानीक अधिकार आहे?कायदे सर्वांनाच सारखे आहेत का वर्गवारीनुसार आहेत.हा 
"सरकारचा अजब गजब कारभार "
हातावर पोट भरणार्‍यां कडून भरमसाठ दंड वसूल करण्यात येतो.10/15 ₹ मेमो दिला जातो दिवसभरात 500₹ कमाई होते त्यात बॅंकेचे हप्ते मेंटेनन्स, ऑईल,फ्युल असे बरेच काही खर्च आहेत.मग पोट भरणार का दंड अथवा गाडी जमा करण्यात येते.ऐवढे मोठे दंड कायदेशीर आहेत का ? 
  राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आज कल्याण स्टेशन परि सरात परिवहन विभागाकडून RTO ची गाडी चेकिंग साठी आली असता त्या गाडीचे मी डॉक्युमेंट चेक केले त्यात त्यांचा जुलै महिन्यात इन्शुरन्स संपलेला आहे आणि मी पार्टी अधिकाऱ्यांना जॉब विचारला त्यांनाही जॉब विचारला त्यांनी मला उत्तर दिलं की आम्ही वर अर्ज दिलेला आहे हे आमच्या हातात नाही इन्शुरन्स काढणे वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात आहे तरीही त्यांनी त्यांचे चूक मान्य केली नाही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच आहे त्यांच्यासाठी कायदा नाही त्यांना इतक्या वेळा म्हटलं की मी गाडी जाऊ देणार नाही तुम्ही मला इन्शुरन्स ची पावती दाखवा जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे पालन करीत नाहीत मग यांना काय अधिकार इतरांना फाईन मारण्याचा एक नेहमीच पोलिस आपली गाडी रस्त्यात उभी करतात मग तेव्हा रस्त्यात अडथळा होत नाही का ? तुम्हाला जाऊ देतो तरी त्यांनी मान्य केलं नाही ते म्हणतात की उद्या तुम्ही ऑफिसला या तुम्हाला सगळे अर्ज दाखवले जातील त्यांची चूक आहे कायदा फक्त जनतेसाठीच कायदे आहेत आज एक गाडी चेकिंग केली अशा किती गाड्या अणखी असू शकतात.या प्रकारे कल्याण मध्ये पालिका कचरा सफाई गाड्याचा पर्दाफाश झाला होता. आता या गंभीर विषयावर सरकार मायबाप काय कारवाई करते वाकडे सर्वांचे लक्ष आहे का सरकारी वाहन म्हणून माफ केले जाते. हिंद वंदे मातरम.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते