मुख्य सामग्रीवर वगळा

*जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठणचा यश उमेश लोखंडे अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम*

इंदापूर:-
अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा इयत्ता पहिली मध्ये शंभर पैकी अठ्यांनव गुण मिळवलेला यश उमेश लोखंडे विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, श्रुती जितेंद्र लवटे ( केंद्रात 2 रँक) इयत्ता सातवी, समीक्षा चंद्रकांत मारकड ( केंद्रात 3 रँक ) इयत्ता तिसरी, शुभ्रा नितिन घाडगे ( केंद्रात 4 रँक ) इयत्ता सातवी 
अभिनव राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षा मध्ये पंधरा पात्रताधारक विद्यार्थी कार्तिक नितीन मारकड ( इयत्ता दुसरी )
 विराट राहुल देवकर ( इयत्ता दुसरी )
सायली संतोष घोरपडे( इयत्ता दुसरी )
रुद्रप्रताप राजेंद्र टकले( इयत्ता तिसरी )
मनस्वी औदुंबर देवकर इयत्ता चौथी )
विग्नेश वैभव देवकर( इयत्ता चौथी )
दर्शन शिवाजी सातव (इयत्ता चौथी ) स्वराली दीपक शिंदे ( इयत्ता चौथी )विनायक सचिन कांबळे( इयत्ता चौथी )
तेजस मारुती बनकर(इयत्ता पाचवी )
शिवराज महेश जगताप( इयत्ता पाचवी )
संभव संतोष घोरपडे( इयत्ता पाचवी )
राजवीर विकास बनकर( इयत्ता पाचवी )
तृप्ती योगेश देवकर ( इयत्ता पाचवी )
अथर्व सत्यवान शिंदे ( इयत्ता सातवी ) एकुण एकोणीस विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण या ग्रामीण भागातील शाळेचे नाव महाराष्ट्रात उज्वल केले असून त्यांचा यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्व प्रतिष्ठान संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी योगदान देणाऱ्या गुरुवर्याचा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी कष्ट ,जिद्द, आत्मविश्वासाने परिक्षेत नेत्रदिपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे असे मत संस्थेच्या अध्यक्षा डॉ जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले विद्यार्थ्याच्या यशामध्ये प्राचार्य राजश्री जगताप, सर्व शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून जिजाऊ इन्स्टिट्युटचे प्राचार्या राजश्री जगताप, उपप्राचार्य सागर उंबरे, रेखा जगताप, सारिका चोरमले, प्रतीक्षा करे, आरिफ सय्यद , सोनाली महाडिक - जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.आशी माहीती संस्थेच्या वतीने देण्यात आली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...