मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर: धोंड्याचा महिना नुकताच सुरू  झाला आहे दान-धर्मासाठी शुभ असणा-या आणि
जावईबापूंच्या स्वागताचा अधिक (धोंड्याच्या)
महिन्याला सुरुवात झाली आहे.
त्यामुळे धार्मिक उपक्रमासह सुग्रास जेवण  व
जावयांना वस्तू भेट देण्याची रेलचेल या
महिनाभर सुरू आसते, पण याच महिण्यावर महाभयंकर कोरोना व्हायरस मुळे मोठे संकट आले आहे, एकिकडे कोरोना चे संकट आसून दुसरीकडे लाॅकडाऊनची सक्ती, एका गावावरून दुसरीकडे जाण्या साठी कोणातही जावई धजावत नाही, लाखो रूपयांचे सोने जरी सारवाडी वरून भेट मिळणार आसेल तरीही मला माझे गाव सोडायचे नाही, आसे नविन लग्न झालेलेच जावायाने ठरवलं आसे नाही, जुने जानते जावई सुद्धा सासरवाडीला जायला तयार नाहीत, कारण कोरोना कधी होईल, व आपणास निशाणा कधी करेल याचा भरवसा नाही, एका माण माणतुकी साठी, पै पाहुणे, घर-प्रपंचा,आख्खे घर बरबाद होईल,याचा कोरोना मुळे भरवसा नाही,"सर सलामत तो पगडी पचास " मला २०२१ बघायचे आहे २०२०मध्येच सोने चांदीच्या लालचे पोटी जायचं नाही राव..अनेक ठिकाणी आसे उदाहरण पहायला मिळाले आहेत, कारण  .
तीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास
म्हणजेच पुरुषोत्तम मास पर्वकाळ 'हाय-फाय'
जमान्यामध्ये या महिन्याचे महत्व तसूभरही कमी
झालेले नाही. पण कोरोना मुळे याला सध्या फक्त हा महीना जावयांच्या दृष्टीने शुल्लक आणि साधा ठरत आहे, यात नवल वाटू नये..


या महिन्यात जावईबापूंची चांगलीच बडदास्त
ठेवली जाते. त्यांना सासरी बोलावून सोने, तांबे,
चांदीच्या वस्तू दान म्हणून दिल्या जातात.
त्यांच्यासाठी पंचपक्वान्नाचे जेवण ठेवले जाते.
या महिन्याध्ये पुरणाचे दिंड करून मित्रांना वाटले
जातात. तसेच पुरणपोळी जेवणही दिले जाते.

पुरणाच्या दिंडांना 'धोंडा' असे म्हटले जाते.
त्यामुळे हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही
ओळखला जातो. गेल्या वर्षात लग्न
झालेल्यांना अधिक महिन्यामुळे सास-याच्या
पाहुणचाराची नामी संधी मिळाली आहे.
या महिन्यात हिंदू धर्म पद्धतीनुसार मुली व
जावईबापूंना लक्ष्मी नारायणाचा जोडा संबोधला
जातो. जावई हा विष्णुचे प्रतीक, तर त्याची पत्नी
अर्थात आपली कन्या ही लक्ष्मी समान असल्याने
अधिक महिन्यात त्यांचे पूजन केले जाते. त्यांना
सन्मान पूर्वक बोलावून अनारसे, बत्तासे,
म्हैसूरपाक वड्या, घिवर, नारळ, सुपारी आदी
33 इतक्या संख्येचे चांदी किंवा तांब्याच्या ताटात
दिवा लावून, कुंकू लावून हे दान लेक-जावयांना
दिले जाते. त्यामुळे या संपूर्ण अधिकमासात
घरोघरी जावई, लेकी, भाचे कंपनी यांच्या मान
सन्मानाची लगबग सुरू असल्याची पूर्वी दिसुन
येत असायची,पण आता जावाई बापू सासरवाडीला जायला तयार नाहीत, "वारे कोरोना तेरा खेल निराला.. रूसणा-या जावयोंकोही सिधा करडाला,,,,   .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते