योग दिन व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे:- ह.भ.प.प्रदीप(दादा)पवार
इंदापुर:भारत भूमी ऋषी परंपरा व महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी मानला जाणारा देश आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ग्रामदैवत इंद्रेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने इंदापूर नगरीमध्ये इंदापूर येथील महाराष्ट्र एसटी आगार येथे कर्मचारी बंधू व भगिनी यांना आज कोरोनाच्या या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या एसटी आगारामध्ये सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रथम इंदापूर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी वतीने एसटी आगारामध्ये व एसटी दुरुस्त केंद्रामध्ये डेपो परिसरामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली व त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होण्याअगोदर सर्व एसटी कर्मचारी कामगार व सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी शहीद झालेल्या जवानांना प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना युवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य युवा आदित्य देशपांडे यांनी केले सर्व कामगारांना या कोरोना रोगाचा बचाव करण्यासाठी प्रतिकार शक्तीवर्धक गोळ्या आर्सेनिक अल्बम 30 मास्क सर्व स्वयंसेवकांच्या हस्ते वाटप करण्यात आले गोळ्या वाटप करण्यात आले इंदापूर एसटी आगारप्रमुख प्रमुख मनेर साहेब वाहतूक निरीक्षक मस्के साहेब तोरस्कर साहेब शिवाजी भंडलकर कामगार स्टाफ कर्मचारी व जय हिंद माजी सैनिक तालुका संघटना चे माजी सैनिक सोमवंशी मेजर श्रावण बाळ आश्रम आश्रम चे श्री राजू महाराज करडे संकल्प मानव सेवा ट्रस्टचे संतोष जामदार जय ज्योती फाउंडेशन भिगवन चे अध्यक्ष सौ ज्योती सोनोने या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती "या संतांच्या विचाराचे स्वप्न साकार करण्याची सेवा सर्वांनाच मिळणारी आहे त्यामुळे राष्ट्रसंत पूर्वीच सांगून गेले परमेश्वर सर्व सजीव सृष्टीत आहे मनुष्यात आहे प्राणी, पक्षी, झाडे, संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व आरोग्याचा संदेश दिला आहे तोच त्यांचे स्वप्न साकार स्वच्छता व आरोग्य अभियान साकार करायचे आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपण भारत मातेचे सेवक आहोत यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपली गोमाता भारत मातेचे नाव सुजलाम सुफलाम करायचे आहे आपण त्या निमित्ताने आपले कर्तव्य करणे हेच आपले चांगली कर्म आहे कारण परमेश्वराने दोन गोष्टी त्याच्याकडे राखून ठेवले आहेत जन्म व मृत्यू या मध्यंतरीच्या काळात आपण जसे कर्म करेल तसे आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून चांगले कर्म करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे त्यामुळे आज निसर्ग जोपासण्याची गरज आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग वाचवा तसेच कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय स्वयं सेवक संघ सूर्योदय गुरु माऊली सांप्रदायिक परिवार व सर्व इंदापूर तालुका स्वयंसेवक व सेवक यांनी केले होते आम्हाला नगरपालिका यांनी सॅनिटायझर टायझर फवारणीसाठी विनंतीला मान देऊन आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तसेच वृक्ष हे नारायणदास ट्रस्ट चे शहा नर्सरी हे आम्हाला मोफतच देत असतात त्यामुळे शहा नर्सरीचे आभार मानण्यात आले कार्यक्रमासाठी
टिप्पण्या