मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

योग दिन व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे:-  ह.भ.प.प्रदीप(दादा)पवार
 इंदापुर:भारत भूमी ऋषी परंपरा व महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी मानला जाणारा देश आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ग्रामदैवत  इंद्रेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने इंदापूर नगरीमध्ये इंदापूर येथील महाराष्ट्र एसटी आगार येथे कर्मचारी बंधू व भगिनी यांना आज कोरोनाच्या या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या एसटी आगारामध्ये सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रथम इंदापूर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी  वतीने एसटी आगारामध्ये व एसटी दुरुस्त केंद्रामध्ये डेपो परिसरामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली व त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होण्याअगोदर सर्व एसटी कर्मचारी कामगार व सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी शहीद झालेल्या जवानांना प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना युवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य युवा आदित्य देशपांडे यांनी केले सर्व कामगारांना या  कोरोना रोगाचा बचाव करण्यासाठी  प्रतिकार शक्तीवर्धक गोळ्या आर्सेनिक अल्बम 30 मास्क सर्व स्वयंसेवकांच्या हस्ते वाटप करण्यात आले गोळ्या वाटप करण्यात आले इंदापूर एसटी आगारप्रमुख  प्रमुख मनेर साहेब वाहतूक निरीक्षक मस्के साहेब तोरस्कर साहेब शिवाजी भंडलकर कामगार स्टाफ कर्मचारी व जय हिंद माजी सैनिक तालुका संघटना चे माजी सैनिक सोमवंशी मेजर श्रावण बाळ आश्रम आश्रम चे श्री राजू महाराज करडे संकल्प मानव सेवा ट्रस्टचे संतोष जामदार  जय ज्योती  फाउंडेशन भिगवन चे अध्यक्ष सौ ज्योती सोनोने या सर्व मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती "या संतांच्या विचाराचे स्वप्न साकार करण्याची सेवा सर्वांनाच मिळणारी आहे त्यामुळे राष्ट्रसंत पूर्वीच सांगून गेले परमेश्वर सर्व सजीव सृष्टीत आहे मनुष्यात आहे प्राणी,  पक्षी,  झाडे, संत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व आरोग्याचा संदेश दिला आहे तोच त्यांचे स्वप्न साकार स्वच्छता व आरोग्य अभियान साकार करायचे आहे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपण भारत मातेचे सेवक आहोत यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपली गोमाता भारत मातेचे नाव सुजलाम सुफलाम करायचे आहे आपण त्या निमित्ताने आपले कर्तव्य करणे हेच आपले चांगली कर्म आहे कारण परमेश्वराने दोन गोष्टी त्याच्याकडे राखून ठेवले आहेत जन्म व मृत्यू या मध्यंतरीच्या काळात आपण जसे कर्म करेल तसे आपल्याला फळ मिळणार आहे म्हणून चांगले कर्म करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे त्यामुळे आज निसर्ग जोपासण्याची गरज आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग वाचवा तसेच कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय स्वयं सेवक संघ सूर्योदय गुरु माऊली सांप्रदायिक परिवार व सर्व इंदापूर तालुका स्वयंसेवक व सेवक यांनी  केले होते आम्हाला नगरपालिका यांनी  सॅनिटायझर टायझर  फवारणीसाठी विनंतीला मान देऊन  आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तसेच वृक्ष हे नारायणदास ट्रस्ट चे शहा नर्सरी हे आम्हाला मोफतच देत असतात त्यामुळे शहा नर्सरीचे आभार मानण्यात आले कार्यक्रमासाठी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते