मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

प्रशासन, प्रतिनिधी यांच्या हतबलता यामुळे जनता गोंधळली असून आपल्याला मदत करण्यास वाली नसेल तर आपले पुढे काय होणार -मा..ना.हर्षवर्धन पाटील इंदापूर: संकटकाळात अतिक्रमणाची कारवाई चीड निर्माण करणारी आणि अन्यायकारक, कोरोना सारखी महाभयंकर परिस्थिती, पाऊस यामुळे अधिकच भयभीत असणारी इंदापूर तालुक्याची जनता त्यातच कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता सरकारी अधिकाऱ्यांनी गोखळी, तरंगवाडी, अंथूर्णे आणि पिंपळे भागात घर आणि शेती पिकावर केलेली अतिक्रमणाची कारवाईने इंदापूर तालुक्यातील या गावातील जनता बेघर,  भयभीत झाली असून त्यांचे संसार उध्वस्त करणे बरोबर नसून त्यांना मदत करायला कोणी तयार नाही ही बाब इंदापूर तालुक्याच्या जनतेसाठी गंभीर असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.         हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सध्या सर्वत्र कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने थैमान घातले आहे. त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे अतिक्रमण वर्षानुवर्षाच्या आहे तरीसुद्धा सरकारी अधिकाऱ्यांनी या तालुक्यातील गावावर केलेली कारवाई अन्या...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर शहरात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळाचा उपक्रम स्तुत्यच ( अशोकराव चिंचकर यांनी विशेष मााहिती पाठवली ) इंदापूर शहरात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कासार पट्टा परिसर व आसपासच्या परिसरामध्ये घर टू घर जाऊन बाहेर गावावरून आपल्या घरी कोणी नातेवाईक पाहुणे आले असल्याबाबत चौकशी करून नागरिक बंधू भगिनींची टेंपरेजर मेजरमेंट मशिने तपासणी करण्यात येत आहे सोबत त्यांना आरोग्याबाबत काळजी घेणे, सुरक्षित अंतर ठेवणे ,तोंडाला मास्क बांधणे ,हात साबणाने वारंवार धुणे, घरी कोण आजारी असेल किंवा तशी लक्षणे जर जाणवली तर न घाबरता ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत व इतर व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी बाबत सूचना देण्यात येत आहेत. आता सर्वांनी जबाबदारीने वागून या कोरोनाव्हायरस च्या संकटाला न घाबरता धैर्याने आणि जिद्दीने संयम ठेवून त्याच्यावर आपल्याला मात करायची. इंदापूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी अशाप्रकारे आपापल्या परिसरात घर टू घर जाऊन नागरिकां...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

आ.यशवंत(तात्या)माने साहेबांमुळे झाली ३१ वर्षापासूनची इच्छापूर्ती-पत्रकार संतोष ननवरे मोहोळ तालुक्यातील लोकप्रिय आमदार यशवंतराव तात्या माने,मा.कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार, माने यांचे स्विय सहाय्यक व पत्रकार संतोष ननवरे इंदापुर : आ.यशवंत(तात्या)माने साहेबांमुळे झाली ३१ वर्षापासूनची इच्छापूर्ती-पत्रकार संतोष ननवरे इंदापुर तालुक्यातील शेळगाव येथील पत्रकार संतोष ननवरे यांचे एक स्वप्न पुर्ण..प्रत्येकाचं एक स्वप्न असतं,बालवयात एखाद्या महान व्यक्तिमत्वाचा प्रभाव बालमनावर टिकून राहतो.संतोष ननवरे हे शेळगाव येथील दै.पुढारी चे धडाकेबाज पत्रकार,व मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंतराव तात्या माने यांचे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत,          ननवरे  वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी एक इच्छा मनात धरून होते की, महाराष्ट्राचे जाणता राजा भारताचे माजी कृषिमंत्री मा.खा शरदचंद्रजी पवार साहेबांना प्रत्यक्ष भेटावं,जवळून पाहावं भेटीची ती इच्छा त्यांनी आजपर्यंत ठेवली होतीच       आणि तो सुवर्ण दिन आज बुधवार(दिनांक १७)रोजी उजडला आणि संतोष ननवरे यांच्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची गरज-मा.ना. हर्षवर्धन पाटील   इंदापूर शहरात कोरोना वाढताना दिसत असून वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्या वाढविण्यास प्राधान्य देण्याची अधिकची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषद मध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीमध्ये केले.    इंदापूर शहरारात बारा दिवसात कोरोनाचे 13 नवीन रुग्ण आढळून आल्याने बुधवार दि.17 जून रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेतली.यावेळी पाटील यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी डाॅ.प्रदीप ठेंगल,नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील,गटनेते कैलास कदम यांनी शहरतील  सद्यस्थिती व उपाययोजना या बाबत पाटील यांच्याशी संवाद साधला.    हर्षवर्धन पाटील म्हणाले कि,  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना चाचण्याना अधिकचे प्राधान्य देण्याची गरज आहे.सध्या शहरी भागात कोरोनाचा विळखा वाढला असल्याने एन.आय.व्ही.मध्ये...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 जीव घोक्यात घालून तालुका व शहर कोरोना मुक्त ठेवणाऱ्या कोरोना योध्यांसाठी इंदापुरात शिरखुर्मा पार्टीचा स्तुत्य उपक्रम : तहसीलदार सोनाली मेटकरी   इंदापूर,  येथील श्री नारायणदास रामदास शहापब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच इंदापूर लायनेस क्लब च्या वतीने शहा सांस्कृतिक भवनमध्येकोरोना योद्धे तसेच यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्वांना शिरखुर्मा पार्टी देण्यात आली. त्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताण हलकाझाला.  नगराध्यक्षा अंकिता शहा, श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त व शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  मुकुंद शहा,इंदापुर अर्बन बॅंकेचे चेअरमन भरतशेठ शहा, इंदापूर लायनेस क्लबच्या अध्यक्षा सायरा अत्तार, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई अत्तार व सहकाऱ्यांनी हा उपक्रम राबविला.  पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी या उपक्रमास भेट देऊन कोरोना योद्धे तसेच कार्यक्रमाचे मुख्य संयोजक यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कोरोना युद्धात शहर व तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी महत्वपुर्ण योग...

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

भीमा नदीवरती भाटनिमगाव बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी -मा.ना.हर्षवर्धन पाटील इंदापूर:भीमा नदीवरील भाटनिमगाव (ता.इंदापूर) कोल्हापूर पध्दतीचा बंधारा हा गेली काही वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे सतत  पाण्याअभावी कोरडा पडत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे.तरी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कायम राहावा,यासाठी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेकडे केली आहे.         सदरची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे आहे. उजनीच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या बंधाऱ्यातून सध्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा बंधारा कोरडा पडला आहे.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1 कोटी 75 लाख रू.खर्चाचे अंदाजपत्रक आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहे,तरी दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात यावी,असे हर्षवर्धन पाटील यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.           सध्या या बंधाऱ्यातून पाण्याची मोठ्या ...

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज

कर्मयोगीचे यंदाच्या गळीत हंगामाचे 14 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट- हर्षवर्धन पाटील... कर्मयोगी साखर कारखान्याची तोडणी वाहतूक कराराला सुरुवात इंदापुर तालुक्यातील  बिजवडी येथील कर्मयोगी साखर कारखान्यात वाहतूकदारांची संवाद साधताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे  यंदाचे  ऊस गळीत हंगामात 14 लाख टनाचे गाळपाचे  उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासदांनी नोंदलेला सर्व ऊसगाळप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी सहकारमंत्री कर्मयोगी चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. मंगळवार  2 जून रोजी बिजवडी येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात तोडणी वाहतूकदार यांच्या बैठकीत माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे  उस तोड्णी वाहतूकीच्य करारास शुभारंभ करण्यात आला. वाहतूक करणाऱ्या वाहन धारंकाना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा उचलीचे वाटप करण्यात आले आहे .  यावेळी पाटील वाहतूकदारांना मार्गदर्शन करताना बोलत होते पाटील पुढे म्हणाले कर्मयोगी साखर कारखान्याच्या वाहतूक करायला सुरुवा...