इंदापूर शहरात कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे श्री नरसिंह प्रसादिक गणेश उत्सव मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कासार पट्टा परिसर व आसपासच्या परिसरामध्ये घर टू घर जाऊन बाहेर गावावरून आपल्या घरी कोणी नातेवाईक पाहुणे आले असल्याबाबत चौकशी करून नागरिक बंधू भगिनींची टेंपरेजर मेजरमेंट मशिने तपासणी करण्यात येत आहे सोबत त्यांना आरोग्याबाबत काळजी घेणे, सुरक्षित अंतर ठेवणे ,तोंडाला मास्क बांधणे ,हात साबणाने वारंवार धुणे, घरी कोण आजारी असेल किंवा तशी लक्षणे जर जाणवली तर न घाबरता ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत व इतर व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी बाबत सूचना देण्यात येत आहेत. आता सर्वांनी जबाबदारीने वागून या कोरोनाव्हायरस च्या संकटाला न घाबरता धैर्याने आणि जिद्दीने संयम ठेवून त्याच्यावर आपल्याला मात करायची. इंदापूर शहरातील सर्व गणेश मंडळांनी अशाप्रकारे आपापल्या परिसरात घर टू घर जाऊन नागरिकांकडून माहिती घेऊन त्यांच्या शारीरिक तपासण्या करून लक्ष ठेवले तर आपलं इंदापूर शहर लवकरच कोरणा मुक्त होईल. प्रशासन गेले दोन तीन महिन्यापासून आपल्या शहरात या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रात्रंदिवस आपल्यापरीने सर्वांची काळजी घेतच आहे पण आपली सुद्धा जबाबदारी आहे आपण सुद्धा जबाबदारीने वागले पाहिजे. एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून परंपरेनुसार श्री नरसिंह मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही सेवा सुरू केली
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या