मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीमती सायरा हमीद आत्तार यांना पर्यावरण सेवा पुरस्कार प्रदान .

इंदापूरः- 
इंदापूर :- माऊली हरित अभियान व बायोस्पिअर संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी सोहळा पहिल्यांदाच श्री क्षेत्र आळंदीत माऊलींच्या भेटीला येत असल्याचा सुवर्ण योगावर जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावरती अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ नांदृकवृक्ष यांचे रोपण करण्यात आले याप्रसंगी बोलताना माऊली हरित अभियानाचे प्रमुख डॉ .सचिन पुणेकर म्हणाले की वृक्ष संजीवनी परिवाराने गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपण केले आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन, माऊली हरित व बायोस्फियर संस्था यांच्या वतीने पारितोषिक देत आहोत तसेच गेली दहा वर्षे पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा करणाऱ्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंह प्रमुख लताताई नायकुडे आणि त्यांच्या 300 पेक्षा अधिक मुलींनी सेवा केली, संस्थेच्या वतीने त्यांचाही नागरी सन्मान करण्यात आला आहे, दत्तात्रय गायकवाड आणि शैलेंद्र पटेल यांचीही भाषणे झाली .
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील मंदिरामधून सदर रोपांची पालखीमध्ये बैठक करून दिंडी काढण्यात आली, याप्रसंगी बोलताना प्रा . कृष्णा ताटे यांनी प्रास्ताविकामध्ये सर्वांचे स्वागत करून इंदापूर मध्ये वृक्ष संजीवनी परिवाराने केलेल्या कार्यामुळे इंदापूर हे पर्यावरण पूरक बनत असून नांदुरक अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ या वृक्षामुळे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अंश इंदापूर मध्ये उतरला असून भविष्य काळामध्ये इंदापूरकर नागरिकांनी या वृक्षांना प्रदक्षणा करीत असताना त्यांना देहू आळंदी पंढरपूर येथे दर्शन घेत असल्याची अनुभुती येईल  
  
       या कार्यक्रमात हमीदभाई आत्तार, ॲड , आनंद केकान, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, संतोष जामदार, भारत बोराटे, अशोक ननवरे, सफल घासकाटू , रामेश्वर साठे, प्रशांत गिड्डे, रविंद्र परबत, शरद झोळ डॉ सुदिप ओहोळ,किसन पवार, देवराम मते, असलम शेख, ज्ञानदेव शिंदे, सुहास जौंजाळ, बोंगाणे सर नामवंत कीर्तनकार संतोष मगर,ओंकार जौंजाळ, शेषांदर बोबडे , मीनीनाथ कुंभार, दिनेश गायकवाड,  माजी नगराध्यक्षा अलकाताई ताटे, लताताई नायकुडे, प्रा .जयश्री सरवदे, स्वाती अधटराव, लता नागपुरे, रोहीणी जौंजाळ, वर्षा गाढवे, मीना वेदपाठक श्यामल घासकाटू सहभागी झाले होते.आशी माहीती हमीदभाई आत्तार यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते