पेण:- नगरपालिकेचे दुर्लक्ष,मानसुन पूर्व नियोजनाची तयारी कुचकामी खराब पाणी, खराब रस्ते, फेरीवाले, ट्रॅफिक समस्या, पार्किंगचे शुन्य नियोजन,शहरात सुलभ शौचालय यांचे नियोजन करता येत नसेल तर,यांच्या बदल्या करा जनतेची मागणी,पेण शहरा मध्ये मोठया प्रमाणात तयार होणाऱ्या नवीन इमारती,आरक्षण,नवीन गाळे जागोजागी उभारलेले आहेत यात अधिकृत अनधिकृत किती याची माहिती नाही,शहरात शहरीकरण वाढवता मग अगोदरच्या स्थानिक लोकांच्या नियोजनाचे काय ही सर्व जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे,जुना पेट्रोल पंप ते आर. टी. ओ,दातार अळी बोरगाव रोड, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेलेआहेत,राजकारणी एकमेकांवर टीका करतात पण सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची आहे, ही समस्या सोडवली नाही गेली तर याची तक्रार, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे नक्की जाणार ही जनचक्र न्युज ची हमी आहे आता खुर्च्या बदलणार
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या