इंदापूर:- मा. आमदार दत्तामामा भरणे . बहुजनांचे नेते यांनी मालोजीराजे गढीसंवर्धनासाठी आवाज उठवला व इंदापूर चा इतिहास जागृत ठेवला ... मा. प्रकाश ( पप्पूशेठ ) पवार . शहराध्यक्ष इंदापूर मौर्य क्रांती संघ / विचार मंथन ग्रुप ॲडमिन .
वीरश्री मालोजीराजे गढीसंवर्धनासाठी कित्येक वर्ष इंदापूर कर संघर्ष करत होता . इंदापूरचा इतिहास जागृत करण्याचा प्रयत्न करत होता . मा . दिवंगत रत्नाकर ( तात्या ) मखरे यांनी या प्रकरणात सतत आक्रमक भूमिका मांडत आंदोलन / उपोषण केली होती नंतर काही काळाने शिवप्रेमी / शिवभक्त यांनी ही आवाज उठवला होता . याची चर्चा खूप होत होती मात्र मार्ग निघत नव्हता .. अखरे इंदापूरचा इतिहास जागृत झाला पाहिजे लोकांना वीरश्री मालोजी राजे गढी संदर्भात माहिती मिळाली पाहिजे . इंदापूरचा खरा इतिहास समजला पाहिजे या साठी सर्व बहुजन लोक / इंदापूरकरांनी एकत्रीत पणे आवाज उठवला पाहिजे संघर्षला सामोरे जाण्याचे धाडस केले पाहिजे यश नक्की येईल अशा सर्वत्र चर्चा शहरात चालू झाल्या .. मा . प्रा.ताटे सर व काही शिवप्रेमी नी गढी ची पाहणी केली दुरवस्था पाहिली व चर्चेला सुरुवात केली . या चर्चेला विचारमंथन ग्रुपच्या माध्यमातून सर्व सभासदांनी चर्चा करण्यास सुरुवात झाली या चर्चेत.बापूराव जामदार, मा .कृष्णा ताटे सर, हमिदभाईआतार, शिवाजीराव मखरे, . मा . ॲड.बापू साबळे . मा. हनुमंत कांबळे . मा . बिभिषण लोखंडे . मा . अशोकरावजी पोळ . मा . हरिदास हराळे . मा. दादा सोनवणे . मा. लोढाशेठ . नितीन देशमाने . रविंद्र रायचुरे . संतोष जामदार . संतोष क्षीरसागर . मा . रणदिवे सर . मा. धिरज शहा . बाळासाहेब क्षीरसागर . मा. अमोलजी जगताप . रमेश आबा शिंदे . व्यंकटेश वाशिंबेकर . आरिफखान जमादार . मा बानकर शेठ . आस्वाद जौंजाळ . व इतर सभासद ... काही सभासदांनी ही चर्चा मा. दत्तामामा भरणे / मा. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या कानावर वर घातली होती .. सर्व इंदापूरकरांचे एवढेच म्हणणे होते की इतिहास जपला पाहिजे . गढीसंवर्धन झाले स्मारक उभारले ' सुशोभीकरण झाले की इंदापूर शहाराला महत्व वाढेल . इंदापूरचे नाव राज्यात देशात जाईल लोकांना खरा इतिहास समजेल . अखेर एवढी चर्चा संघर्ष करून यश आलेच याचा आनंद सर्व इंदापूरकरांना झाला व सर्वांनी पेढे वाटून आनंद साजरा केला ...
मा. दत्तामामा भरणे यांनी सभागृहात वीरश्री मालोजीराजे भोसले गढी संदर्भात विषय मांडला व मंजूर करून घेतला . त्या बददल इंदापूरकर विचार मंथन ग्रुप त्यांचे अभिनंदन आभार व्यक्त करीत आहे ...
कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट
इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...
टिप्पण्या