मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर:- येथील उपजिल्हा रूग्णालयात 6 ते 8 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करत आहे त्यांचे पगार हे नियमित होत नाहीत हे कामगार सांगेल ते काम दवाखान्यात करतात आणि पेशंटला सहकार्य करतात करोना काळात सर्वात जास्त काम या कर्मचारी वर्गाने केले त्या काळात त्यांना ही पेमेंट वाढवून द्यायला हवा होता अशा वेळेस कोणी काम करत नाही त्या करोनाच्या काळात ही त्यांनी कामे केली . या सर्व कंत्राटी कामगारांना सद्या 7 हजार रुपये मासिक ( महिना ) पगार पडतो या पगार मध्ये त्यांचा प्रपंचाही भागात नाही त्यांना ही पेमेंट वाढले पाहिजे,आसे मत प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप यांनी व्यक्त केले, ते म्हणाले की त्यांचे पेमेंट वाढत नाही याचे कारण तेथे काँन्ट्रक्टर नाही या कामगारांचे पगार सरकारी दवाखान्याच्या डिपार्टमेंट मार्फत आरोग्य जनकल्याण या संस्थेमार्फत काढले जाते असे समजते . त्यांचे पेमेंट वाढण्यासाठी त्यांचे टेंडर निघाले पाहिजेत टेंडर निघाल्याने पेमेंट वाढू शकते व पेमेंट वेळेनुसार होऊ शकते असे आम्हाला वाटते . टेंडर का काढत नाहीत यात संशयास्पद वाटते कित्येक दिवस हे कामगार 7 हजार रुपये मध्ये काम करणार ?
भविष्यात टेंडर काढावे व गोरगरीब कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा दिला पाहिजे असेही पवार म्हणाले, 
प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार काढावेत .
भविष्यात टेंडर पदधत काढावी नाही तर 
अन्यथा आंदोलन केले जाईल .आसेही मत पवार यांनी व्यक्त केले 
 ते पुढे म्हणाले की 
2 वर्षापासून इंदापूरला अधिक्षक नाही सध्या डॉ.एकनाथ  चंदनशिवे  हे काम पाहत होते  मात्र ते सेवानिवृत्त होणार होते म्हणून  डॉ.सुहास शेळके यांनी  पदभार स्वीकारला आहे.त्यांचे काम चांगले आहे. परंतु जे डॉक्टर सरकारी दवाखान्यात कामावर आहेत त्यांची स्वतःची opd नसावी मग ते opd कशी चालवतात त्या दवारवान्यात टेंडर पद्धत नाही मग टेंडर भरती कोणी केली टेंडर कोणाच्या नावाने आहे ते असेल तर ११ महिन्याचे टेंडर असायला हवे त्यांचे पगार अंदाजे कसे काढले जातात किती कामगार टेंडर मध्ये आहेत व किती लोकांचे वाढऊन बिले काढली जातात हा प्रकार उघडकीस येणे महत्त्वाचे आहे,  इंदापूरातील जे डॉक्टर कामावर आहेत ते डॉक्टर पुर्ण वेळ काम करत नाही त्यांना सतत फोन करून बोलवावे लागते तो पर्यंत पेशंटचे खूप हाल होतात काहीना मृत्यु पत्कारावा लागतो इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालय हे चांगले आहे मात्र वरिष्ट पातळीवर न लक्ष घातले पाहिजे ...
कामगारांचे पगार त्वरित द्या, अन्यथा आंदोलन केले जाईल आसा इशारा प्रकाश पवार प्रमुख विचार मंथन ग्रुप इंदापूर यांनी दिला आहे, 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...