मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेतक-यांचा पुळका आसणारा आंदोलन कर्ता  पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या दांड्याच्या भितीने गायब -संजय भैय्या सोनवणे 


इंदापूर :- इंदापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे दि. १६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार होते, ते गुन्हा दाखल होईल या भीतीने हजरच राहीले नाहीत,आसे नसून ते आंदोलन कर्ते पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांच्या दांडा आंदोलनाच्या  भितीने आलेच नाहीत, आशी सामान्य जनतेत चर्चा आहे, आंदोलन कर्त्यांना इंदापूर तालुक्यातील शेतक-यांची एवढी काळजी होती, तर आंदोलन न करता कोणत्या बिळात लपून कुठे बसले आहेत, नौटंकी बहाद्दर, हे मात्र कळालेच नाही, आसे संजय भैय्या सोनवणे म्हणाले, 
             ५० वर्षापासून २२ गावांचा पाण्याचा प्रश्‍न राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या माध्यमातून ५ टि.एम.सी. पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतिनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून हा शासन निर्णय रद्द करण्यास शासनाला भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. 
आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील जमिनीचे वाटप करण्यात आले त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कसू दिल्या नाहीत,आसे मत संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी निवेदनात व्यक्त केले आहे, या वेळी ते म्हणाले की, माझे या सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे कि आज पर्यंत लाभ शेञातील मिळालेल्या जमिनेचे जे खरेदीखत झाले ते पुनर्वसित शेतकरी यांचा जवाब इनकॅमेस व नार्को टेस्ट करून घ्या. 
आमची कशी फसवणूक झाली ते समजेल व त्याचे उत्तर आता जे शेतकरी नेते इंदापुर तहसिल कचेरी समोर आमच्या हक्काचे पाणी रद्द करून आम्ही इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाणी मुळवून देऊ हे नाटक करीत आहेत. हि नोटंकी आम्ही चालू देणार नाही व महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे १६ जून रोजी होत असलेले बेमुदत धरणे आंदोलन उधळून लावणार आहोत या दांडा आंदोलनात पीपल्स रिपब्त्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी व भीम सैनिक व शेतकरी सामील होणार आहेत. आमच्या हक्काची भाकरी आम्ही आमच्या ताक्‍तीवर मिळवणारच आहे आमची सहनशीलता संपली आहे आता मोर्चा नाही आता झेंडा नाही आता त्याच डेंडयाचा दांडाहातात घेऊन या शेंतकरी नेत्यांना 
त्याचा जाब विचारणार आहोत. खर खरेच शेतकरी नेते असाल तर लाभ शेतातील जमिनीचे गॉड बंगाल काय आहे का त्यात तुम्ही सामील आहात? हे आम्हास इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यास सांगावे व आज पर्यंत सोलापूर जिल्यात लाभ क्षेत्रातील मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत रद्द करून इंदापूर तालुक्यातील पुनर्रवशित शेतकऱ्यांना वहीवाटण्यास ताबा देण्यात यावा. आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी रद्द करणाऱ्या या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे दि. १६/०६/२०२१ रोजी इंदापूर तहसील कचेरी समोर बेमुदत धरणे आंदोलन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व पदाधिकारी व भीम सैनिक व शेतकरी उधळून लावणार होते परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितले की, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन इंदापूर तहसील कचेरी समोर होऊ देणार नाही परवानगी नाकारण्यात आली आहे त्यामुळे आपण आपले दांडा आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली. होती परंतु, तरीही इंदापूर नगरपालिका परिसरातून पुणे सोलापूर हायवे वरून संजय भैय्या सोनवणे यांचा दांडा मोर्चा, इंदापूर पोलिस स्टेशन कडे नेहण्यात आला,या वेळी  शेतकरी, कार्यकर्ते  हजारोंच्या संख्येने उपस्थित होते, संजय भैय्या सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले, व आंदोलन स्थगित करण्यात आले याचे निवेदन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांंना देण्यात आले, 
या वेळी सोनवणे म्हणाले की  दि.१६/०६/२०२१ रोजीचे इंदापूर तहसील कचेरी समोर होणारे दांडा आंदोलन स्थगित करीत आहोत. आशी माहिती संजय भैय्या सोनवणे यांनी दिली, या वेळी धनंजय तांबिले,विजय सोनवणे,गणेश पाटील,सुभाष डरंगे, सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...