मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्याचेे आमदार व राज्यमंत्री तथा 
सोलापूर जिल्हाचे पालक मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातुन ५ टि एम.सी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याच निर्णय मंजुर झाला होता. तो निर्णय सोलापूर जिल्हयातील लोकप्रतीनिधी व शेतकरी नेते एकत्रीत येवून  शासन निर्णय रद्द  करण्यास शासनास भाग पाडले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, आशी मागणी संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी केली आहे, आज पर्यंत इंदापूर तालुक्यातील  जे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना सोलापूर  जिल्हयातील लाभक्षेत्र जमिनीचे वाटप करण्यात आले. त्या जमिनी तेथील मुळ मालकांनी इंदापुर तालुक्यातील शेतक-यांस कसू दिल्या नाहीत. जिवेमारण्याची धमकी देवुन मिळालेल्या जमिनीचे खरेदीखत करून घेतले सोलापूर जिल्हयातील शेतकरी नेत्यांना आव्हान आहे.अधिकारी यांची  इनकॅमेरा नार्कोटेस्ट करून घ्या,आमची कशी फसवणूक झाली हे समजेल व त्याचे उत्तर आता जे शेतकरी नेते. इंदापूर, तहसिलकचेरी समोर आमच्या हक्काचे पाणी आम्ही इंदापूर तालुक्यातील २२ गावाच्या  पाणी मिळवुन देवू हे नाटक करीत आहेत. ही नौटंकी आम्ही चालू देणार नाही  व  महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे १६ जून रोजी होत असले बेमुदत धरणे आंदोलन उधळून लावणार आहोत. दांडा  अंदोलनात पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधीकारी व भिमसैनिक  सामिल होणार आहेत. आमच्या हक्काची शेती  हिसकावून घेणा-यास आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये पाय ठेवू देणार नाही व अंदोलन करूदेणार नाही. माझ्या तालूक्यातील शेतकरी यांच्या साठी आम्ही  सक्षम आहेत व आमच्या हक्काची भाकरी आम्ही आमच्या ताकदीवर मिळवणारच आहे.  आमची सहनशिलता संपली आहे. आता मोर्चा नाही, आता झेंडा नाही, आत्ता  त्याच झेंडयाचा दांडा  हातात घेवून या! शेतकरी नेत्यांना त्याचा जाब विचारणार आहोत  शेतकरी नेते आसाल तर लाभक्षेत्रातील जमीन  जप्तीचे गैडबगाल काय आहे?  आसेही संजय भैय्या सोनवणे म्हणाले, या निवेदनाच्या प्रती माहिती साठी वरीष्ठ स्तरांवर पाठवण्यात आल्या आहेत, प्रत्येक शेतक-यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी घरातून च दांडा घेऊन निघावे, आसे  आवाहन संजय  सोनवणे यांनी केले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते