मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज शिवसृष्टी न्यूज

बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.हुतात्मा दिनास दि.30 जानेवारी रोजी  हजर रहावे 
30जानेवारी  १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली.ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सरणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केले.आपल्या भारताची ग्रामीण अर्थवेवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती ती ब्रिटिशांनी उध्वस्त केली.तीचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता.तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व त्याकाळी सांगितले होते. त्याची आज देशाला गरज आहे. तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर होईल व भारतातील प्रत्येक नागरिकांने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली होईल.व महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण होईल.संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्याची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणुस की जो हाडामासांनी शरीर बनलेला असा होऊन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करीत असत.जरी ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजींचे शरीर संपविण्यात आले तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तरुण नेऊ शकतील आणि म्हणून आजच्या या स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखले जाते व सकाळी १० वा ५९ मिनिट ते ११ वाजेपर्यंत प्रथम १ मिनिट सायरन वाजविणेत येईल त्या नंतर २ मिनिट स्तब्धता पाळावी व त्यानंतर पुन्हा ११ वा २ मिनीटांनी १ मिनीटांनी सायरन चालू होऊन ११ वा ३ मिनीटांनी सायरन समाप्त होईल त्यानंतर वंदेमातरम  हे होईल.सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्येक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबद्ध होऊया.*                   बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती हे १९४९ सालापासून हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्याचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी आदरांजली (श्रद्धांजली) चा कार्यक्रम वार शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी संपुर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो.हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ३० जानेवारी रोजी भारताच्या वेळनुसार सकाळी ११ वाजता स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळला जातो.*                               *बारामतीमध्ये बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांत अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदार,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारी,सर्व कर्मचारी,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे.*बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.*                              *स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांत अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदार,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारी,सर्व कर्मचारी,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे.*बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती.*                              *हुतात्मा दिनास उपस्तीतीत राहण्याबाबाब,,*                 *आपणास या पत्राद्वारे विनंती पूर्वक कळवतो*                *दि.30 जानेवारी १९४८ मध्ये प्रार्थना सभेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली.ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सरणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केले.आपल्या भारताची ग्रामीण अर्थवेवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती ती ब्रिटिशांनी उध्वस्त केली.तीचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता.तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व त्याकाळी सांगितले होते. त्याची आज देशाला गरज आहे. तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा.म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सुंदर होईल व भारतातील प्रत्येक नागरिकांने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली होईल.व महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण होईल.संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्याची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणुस की जो हाडामासांनी शरीर बनलेला असा होऊन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करीत असत.जरी ३० जानेवारी १९४८ साली महात्मा गांधीजींचे शरीर संपविण्यात आले तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तरुण नेऊ शकतील आणि म्हणून आजच्या या स्मृतिदिना दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखले जाते व सकाळी १० वा ५९ मिनिट ते ११ वाजेपर्यंत प्रथम १ मिनिट सायरन वाजविणेत येईल त्या नंतर २ मिनिट स्तब्धता पाळली जाईल व त्यानंतर पुन्हा ११ वा २ मिनीटांनी १ मिनीटांनी सायरन चालू होऊन ११ वा ३ मिनीटांनी सायरन समाप्त होईल त्यानंतर वंदेमातरम  हे होईल.सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार विचार प्रत्येक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबद्ध होऊया.*                   *बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना,बारामती हे १९४९ सालापासून हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आजपर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे त्याचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नविन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी आदरांजली (श्रद्धांजली) चा कार्यक्रम वार शनिवार दि.३० जानेवारी २०२१ रोजी संपुर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो.हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगात ३० जानेवारी रोजी भारताच्या वेळनुसार सकाळी ११ वाजता स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळला जातो.*                               *बारामतीमध्ये बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने हुतात्मा दिनाचा कार्यक्रम वार शनिवार दिनांक:- ३० जानेवारी २०२१ रोजी सकाळी १०.५९ मिनिट ते ११.०३ मिनिटा पर्यंत हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती या ठिकाणी होणार आहे.तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी,बारामती प्रांतसाहेब अधिकारी,कर्मचारी,बारामती तहसीलदारसाहेब,कर्मचारी,बारामती नगरपरिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व अजी माजी नगरसेवक,मुख्याधिकारीसाहेब,सर्व कर्मचारी,अप्पर पोलीस अधिकारी साहेब बारामती,उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब बारामती,बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारीसाहेब, कर्मचारी,सरकारी,निमसरकारी,व्यापारी,विद्यार्थी,विध्यार्थीनी,शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील,संपादक,पत्रकार,बँकेचे अधिकारीसाहेब व सर्व कर्मचारी,सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सर्व कॉलेज संचालक,प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थी,विध्यार्थीनी,कामगार संघटना,सर्व सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी,श्री.गणेश मंडळ,दहीहंडी संघाचे अध्यक्ष,कार्यकर्ते,इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्टीय पोशाखात १५ मिनिटे अगोदर उपस्तीत राहावे.असे स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभई कोठारी तर्फे आपणास नम्रपणे विनंती आहे.*          *टीप:-सरकारी ऑफिस,बँक,शाळा,महाविद्यालय,यांनी आपल्या आवारात २ मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्मा दिन साजरा करावा.*                           *स्थळ:-हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम चौक,(भिगवण चौक) बारामती.*                         *वेळ:-१०.५९ मिनिट*                      *वार:-शनिवार,दिनांक:-३० जानेवारी २०२१*                 *अति महत्त्वाचे:-सध्या संपूर्ण जगात कोवीड-१९ कोरोना रोगाचा संसर्गाचा प्रादुरभाव असल्याने सर्वांनी सामाजिक अंतर ठेवुन तसेच सर्वांनी मास्क घालणे बंधनकारक (आवश्यक) आहे. सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...