मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीधर भाऊ बाब्रस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सॅनिटायझर व मास्क चे वाटप

 इंदापुर:गेली अनेक महीने कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे, हा महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांचे बळी घेतले आहेत,तेही केवळ काळजी न घेतल्या मुळे,मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर न केल्यामुळे व इतरांच्या चुकांमुळे या भयानक प्रकाराला बरेच निरापराध लोक बळी पडले आहेत,आसे मत श्रीधर बाब्रस माजी नगरसेवक यांनी व्यक्त केले,
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा  अनावश्यक खर्च टाळून इंदापुर येथील काही गरजू लोकांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.बाब्रस यांचा आदर्श इतरांनी घ्यावा, या वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून  त्यांनी  मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले.  यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 
धर्मवीर संभाजी मित्र मंडळाच्या वतीने एका बागेला  धर्मवीर संभाजी महाराज उद्यान आसे नाव देण्यात आले पूर्वी नामकरण झाले असले तरीही बॉर्ड लावून अधिकृत नामकरण करण्यात आले, त्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर छत्रपती संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांच्या हस्ते करण्यात आले 
श्रीधर बाब्रस यांच्या वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला, धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांच्या वतीने श्रीधर बाब्रस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकशाहिर आण्णा भाऊ साठे वाचनालयास १५खुर्च्या भेट देण्यात आल्या, यावेळी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप दादा गारटकर माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मयूर ढावरे नगरसेविका राजश्री मखरे, 
उपस्थित होते, यावेळी वाफेच्या मशिनचे उदघाटन करण्यात आले
, श्रीधर बाब्रस 
   यांच्या हस्ते इतर ठिकाणाहून येणा-या अनेक लोकांना कोरोना पासुन बचाव करण्यासाठी ३५०मास्क आणि ३५०सॅनेटायझर प्राथमिक स्वरूपात वाटप केले.
लहान मुलांची व जेष्ठ नागरिक  यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं मत धर्मवीर संभाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस यांनी व्यक्त केले. 
कोणी बिगर मास्कचा दिसला की त्यांना मास्कचे वाटप करून मास्क का वापरावे हे समजून सांगण्यात आले,
अनेकजन कसेही फिरतात, त्यांना या रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही. त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस  यांनी सांगितले.
.या वेळी विनायक बाब्रस, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले माजी नगरसेवक हरिदास हराळे मनोज भापकर, अनिल चव्हाण, हर्षवर्धन कांबळे ,समीर दूधनकर, गणेश गुजर, पप्पू शेख, बापू भिसे, इसाक शेख , इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,  हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते