मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिजाऊ इन्स्टिट्यूट कालठण येथे - कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना- पुणे जिल्हा कार्यध्यक्ष कडून वृक्षारोपण  
-इंदापुर तालुक्यातील सुपुत्र - जिल्हाधिकारी *मा.राहुल जावीर साहेब IAS Collector ( On Working Assam Ghuvati ), शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष-राहुल शेठ गुंडेकर व कृषी क्षेत्रातील सर्व मित्र परिवार यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम काल दि.८ जुलै रोजी जिजाऊ इंग्लिश मिडीयम स्कूल , कालठण नं 1 येथे पार पडला - निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम पार पडला - 
*जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर साहेबांनी या कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त करताना* - *अनुभवाने माणूस घडतो व तुम्ही स्वताला फसवाल पण आई-वडिलांना नाही कारण त्यांच्या सावली शिवाय जीवन घडत नाही व तसेच पर्यावरण संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येऊन त्यांचे संगोपनाची करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सभोवताली असणारे सजीव आणि निर्जीवांचे विश्व म्हणजेच पर्यावरण आहे, पर्यावरण वाचविले तर माणूस वाचणार आहे*.असे मत व्यक्त केले.प्रा. जयश्री गटकुळ , यांनी मा. राहुल गुंडेकर यांची मराठा सेवा संघ इंदापुर शहर अध्यक्ष आणि  *सुमित कुलकर्णी* यांची
कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना-पुणे जिल्हाम्हणून निवड झल्याबद्दल सत्कार करण्यात आला, प्राचार्य राजश्री जगताप यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.*प्रा. भास्कर गटकूळ   यानी  जिल्हाधिकारी मा.राहुल जावीर यांचा सन्मान केला जिजाऊ *इन्स्टिट्यूट शैक्षणिक संस्था सर्वांची आहे , येथे महिलांना समान आणि  प्राधान्य दिले जाते व शैक्षणिक व सामाजिक कामात खुप अग्रेसर आहे असे मत व्यक्त केले .   *शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. राहुल गुंडेकर* यांनी  *प्रतेक सदस्य मध्ये एक अभ्यासू भुमिका व सामाजीक काम करण्याची जिद्द आहे व झाडे जपा * असे मत व्यक्त केले *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर शिंदे यांनी केले              *फळे झाडे जगवा ते तुमच्या आयुष्यात गोडवा  निर्माण करतील पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे .मानवी जीवन हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग वाचा निसर्ग वाचवा याची युवकांनी भविष्यात दखल घेऊन कर्तव्याची  जाणीव ठेवली पाहिजे* असे मत वृक्षप्रेमी  *सुमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले,* 
शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी *युवा पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळाली तर युवक उत्तुंग शिखरावर जाऊन दीपस्तंभ ठरतो हे आज आपल्या समवेत जिल्हाधिकारी मा. राहुलजी जाविर यांनी दाखवून दिले आहे*  असे मत व्यक्त केले. शौर्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी वृक्षारोपण केले.मयुर शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...