मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


इंदापुर :सध्या कारखान्याकडे ३0000 लिटर्स क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प चालु असुन
आपण त्यामध्ये ३0 % (४0000 लिटर्स प्रती दिन) वाढ चालु हंगामात करीत असुन वार्षिक इथनाल निर्मिती ७0 .00 लाख लिटर्स होईल आणी आर . एस / इ.एन.ए. सह १.३0 कोटी
लिटर्स एकूण उत्पादन होईल . आसवणी प्रकल्पाची सुध्दा भविष्यात वाढ़ करणार आसल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे . त्यासाठी आवश्यक इथेनॉल स्टोअरेज टॅक उभारणीचा भुमिपुजन समारंभ आयोजित
केला ते बोलत होते  प्रत्येकी ७.५० लाख लिटर्स क्षमतेच्या एकुण तीन टेंक पेसो लायसन्स 
(पेट्रोलियम
एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑरगनायझेशन) नियमानुसर उभारणी केली जाणार आहे . एकुण इथेनॉल
स्टोअरेज २२ .५० लाख लिटर्स होणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार इथेनॉल पेट्रोलमध्ये
मिसळणेसाठी वापर होणार आहे .
 सध्या बी हेवी मोलासिस व सिरप पासुन इथेनॉल निर्मितीस परवानगणी मिळाली असुन त्याचे दर सुध्दा चांगले आहेत . (वी हेबी रू. ५४.७८ , सी हेवी
-रू . ४३ .७५ सिरप -रू. ५९ . २७)जेवढे इथेनॉल निर्मिती होईल तेवढी उचल होणार आहे. बी हेवी
मोलासिस पासुन इथेनॉल निर्मिती कल्यास जादा होणारी साखर कमी होणार आहे. त्यामुळे जादा होणा-या साखरेच्या साठ्यावर मर्यादा येऊन साखर साठवनुकीची अडचण दुर होईल. 
 साखरेवरील बँकेचे व्याज कमी होणार आहे . तसेच बी हेरवी मोलासिस पासुन इथेनॉल
केल्यामुळे स्टिम व विज बचत होऊन साखरेचा उत्पादन खर्च कमी होणार आहे व कारखान्याची
गाळप क्षमता वाढून साखरेच्या दर्जात वाढ होणार आहे. फक्त साखर निर्मिती करणेपेक्षा बी
हेवी मोलासिस पासून इथेनॉल निर्मिती केल्यास साखर उत्पादन खर्चात बचत होऊन अधिकचे
उत्पन्न कारखान्यास मिळणार आहे. भविष्यामध्ये कारखान्याचा आर्थिक फायदा होऊन त्यांचा
सभासदाना फायदा होणार आहे.
 असे हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना सांगितले ,यावेळी व्हा.चेअरमन पद्माताई भोसले,  संचालक मंडळ श्री भरतशेठ सुरेशदास शहा,श्री हनुमंत अंकुश जाधव, राहुल विठ्ठठल जाधव,.सुभाष बलभिम काळे,श्री मानसिंग रामचंद्र जगताप,श्री विष्णू बाळू मोरे,श्री अंकुश विनायक काळे,श्री.यशवंत मुकूंदराव वाघ,श्री अतुल नानासो व्यवहारे,श्री वसंत खंडू मोहोळकर,श्री भास्करराव सुभाष गुरगुडे,श्री मच्छिंद्र दशरथ अभंग,श्री राजेंद्र भिकोबा गायकवाड,श्री.अंबादास विठठल शिंगाडे,श्री.सुभाष वामनराव भोसले,श्री केशव विनायक दुर्गे,श्री.पांडुरंग मारुती गलांडे,श्री. बाजीराब जी. सुतार,कार्यकारी संचालक
सर्व सभासद बंधू, अधिकारी व कर्मचारी वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, हा कार्यक्रम 
कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना लि.
महात्मा फुलेनगर(बिजवडी), ता. इंदापूर जि. पुणे येथे पार पडला, शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून, वेळोवेळी सॅनिटायझर चा वापर करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बाजीराव जी. सुतार यांनी केले, तर सुत्र संचालन शरदराव काळे यांनी केले तरआभार सुभाषराव भोसले यांनी मानले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते