मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर: कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अश्या परीस्थीतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे कडुन आम्हाला कंत्राटी तात्पुरत्या स्वरुपात भरती करुन घेतले, सर्व कर्मचा-यांनी जिवाची तमा न बाळगता कोव्हिड-१९ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केले. अश्या परिस्थीतीत कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावात गावातील लोकांनी व नातेवाईकांनी वागणूकदिली.अश्या  काळात कर्तव्य बजावले.
तरी सदर कोरोना काळातील कंत्राटी पध्दतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा
उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असुन आमच्या सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करुनकायमस्वरुपी रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी तसेच येणा-या कळात कोरोना लसिकरणासाठीप्रशिक्षण देऊन कामाची संधी दयावी आशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना दिले असल्याची माहिती सर्व कोविड-१९आरोग्य कर्मचारी,
जिल्हा पुणे. महाराष्ट्र पुणे.यांनी दिली, या प्रमुख्य मागण्या त्यात मांडण्यात आल्या 
१) कोव्हिड-१९ कर्मचा-यांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेणे.

२) अंशकालीन कर्मचारी घोषीत करुन शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोगा कर्मदा-
यांसाठी राखीव ठेवण्यात यावे. तसेच राष्ट्रीय मलेरीया प्रतिरोध कार्यक्रमा अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस
काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र वापर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ५०% आरोग्य सेवेत यामध्ये
केला जातो . त्याचप्रमाणे कोव्हिड-१९ नियंत्रण कार्यक्रमातर्गत ज्यांनी कोव्हिड-१९ आरोग्य
कर्मचारी म्हणून कमीत कमी ९० दिवस ( तीन महिने ) असेल त्यांना शासनाने आरोग्य
विभागातील सर्व पदासाठी ५० % आरक्षण दिले पाहिजे.
४) हंगामी फवारणी सारख्या केंद्रशासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागात व इतर
विभागात जागा राखीव ठेवणे.
५) जो पर्यंत आरोग्य विभागातील भरती निघत नाही तो पर्यंत एन आर एच एम मध्ये सर्व कर्मचारी
यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त असणा-या पदावरती १००% समायोजन करुन घ्यावे  आसे निवेदन 
मा,मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य मुंबई ..
मा. ना. अजीत पवार साहेब,उप- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई . मा. ना. राजेशजी टोपे साहेब, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई .मा. ना. दत्तात्रय विठोबा भरणे. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा. मा . मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.यांना दिल्या आसल्याचे ते म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते