मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर: कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अश्या परीस्थीतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे कडुन आम्हाला कंत्राटी तात्पुरत्या स्वरुपात भरती करुन घेतले, सर्व कर्मचा-यांनी जिवाची तमा न बाळगता कोव्हिड-१९ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केले. अश्या परिस्थीतीत कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावात गावातील लोकांनी व नातेवाईकांनी वागणूकदिली.अश्या  काळात कर्तव्य बजावले.
तरी सदर कोरोना काळातील कंत्राटी पध्दतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा
उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असुन आमच्या सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करुनकायमस्वरुपी रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी तसेच येणा-या कळात कोरोना लसिकरणासाठीप्रशिक्षण देऊन कामाची संधी दयावी आशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना दिले असल्याची माहिती सर्व कोविड-१९आरोग्य कर्मचारी,
जिल्हा पुणे. महाराष्ट्र पुणे.यांनी दिली, या प्रमुख्य मागण्या त्यात मांडण्यात आल्या 
१) कोव्हिड-१९ कर्मचा-यांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेणे.

२) अंशकालीन कर्मचारी घोषीत करुन शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोगा कर्मदा-
यांसाठी राखीव ठेवण्यात यावे. तसेच राष्ट्रीय मलेरीया प्रतिरोध कार्यक्रमा अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस
काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र वापर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ५०% आरोग्य सेवेत यामध्ये
केला जातो . त्याचप्रमाणे कोव्हिड-१९ नियंत्रण कार्यक्रमातर्गत ज्यांनी कोव्हिड-१९ आरोग्य
कर्मचारी म्हणून कमीत कमी ९० दिवस ( तीन महिने ) असेल त्यांना शासनाने आरोग्य
विभागातील सर्व पदासाठी ५० % आरक्षण दिले पाहिजे.
४) हंगामी फवारणी सारख्या केंद्रशासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागात व इतर
विभागात जागा राखीव ठेवणे.
५) जो पर्यंत आरोग्य विभागातील भरती निघत नाही तो पर्यंत एन आर एच एम मध्ये सर्व कर्मचारी
यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त असणा-या पदावरती १००% समायोजन करुन घ्यावे  आसे निवेदन 
मा,मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य मुंबई ..
मा. ना. अजीत पवार साहेब,उप- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई . मा. ना. राजेशजी टोपे साहेब, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई .मा. ना. दत्तात्रय विठोबा भरणे. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा. मा . मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.यांना दिल्या आसल्याचे ते म्हणाले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...