मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान'इंदापूर:- दिनांक 22-10-2023 रोजी "देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.हा उपक्रम एकाच दिवशी पूर्ण राज्यभर राबविण्यात आला याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. तसेच या उपक्रमाचे राज्यभर सामान्य जनतेकडून कौतूक केले जात आहे. या प्रसंगी पांडुरंग शिंदे, संतोष जाधव, प्रेमकुमार जगताप, अवधूत बाचल, मयूर शिंदे, विशाल करडे, अमोल राऊत, रोहन मगर, देवा दुताल आदीजन उपस्थित होते.

देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' इंदापूर:- दिनांक 22-10-2023 रोजी "देवाभाऊ आर्मी" कडून शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त इंदापूर शहरात अंबिकानगरमध्ये अंबिकामाता मंदिराच्या परिसरात लोकसहभागातून 'मंदिर स्वच्छता अभियान' राबविण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम एकाच दिवशी पूर्ण राज्यभर राबविण्यात आला याला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद उत्स्फूर्त होता. तसेच या उपक्रमाचे राज्यभर सामान्य जनतेकडून कौतूक केले जात आहे. या प्रसंगी पांडुरंग शिंदे, संतोष जाधव, प्रेमकुमार जगताप, अवधूत बाचल, मयूर शिंदे, विशाल करडे, अमोल राऊत, रोहन मगर, देवा दुताल आदीजन उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इंदापूरात भरतशेठ शहा यांच्या हस्ते बुद्ध वंदना

इंदापूर:-शहरातील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत (शेठ) शहा यांच्या हस्ते बुध्द वंदना घेऊन संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन रोहित मखरे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. १४ ऑक्टोबर हा बौद्ध धर्मीय बांधवांसाठी महत्वाचा समजला जातो. याचे कारण म्हणजे हा दिवस बौद्ध धर्मांतरण सोहळाची आठवण करून देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर पूज्य महास्थविर चंद्रमणी याच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्याने १४ ऑक्टोबर या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत 'धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर ५ लाख अनुयायींसोबत बौद्ध धर्म स्वीकारला आणि पुढे नागपूरची धम्मभूमी दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाऊ या कार्यक्रमा प्रसंगी होते.शिवाजीराव मखरे, संदीपान कडवळे, सुभाष खर...